ATM मधून पैसे निघाले नाही आणि खात्यातून रक्कम वजा झाल्यास बँकांना 12 दिवसांत कारवाई करणे आहे बंधनकारक | जाणून घ्या त्या संबंधीचे नियम Jandhan Scheme





 ATM मधून पैसे न येता खात्यातून वजा झाले तर त्या बाबतच्या ग्राहकाने केलेल्या तक्रारीवर 12 दिवसांत कारवाई करणे बंधनकारक आहे. 

 समाजातील जो घटक बँकांची जोडलेला नव्हता त्याला बँकेच्या यंत्रणा आणण्यासाठी सरकारने जनधन योजना (Jandhan Scheme) राबवली आणि मोठ्या प्रमाणात लोकांचे पैसे बँकेत आले.आपले पैसे सुरक्षित ठेवणे आणि आर्थिक व्यवहारासंबंधी (Financial Services) सुविधा देणे हे बँकांचे मुख्य काम असतं आणि याबाबत अनेक नियम असतात ग्राहकांना उत्तम सेवा देताना त्याचं हातही बॅंकांना लक्षात ठेवाव लागत. कधीकधी ग्राहकांना या नियमांची आणि त्यांचा अधिकाराची माहीती नसते त्यामुळे त्यांचा तोटा होतो.अशाच काही नियमाबद्दल आम्ही बोलत आहो.तुम्ही जर बॅकेत एटीम मशीनमधुन (ATM Machine) पैसे काढण्याची प्रक्रिया केली आणि  एटीएम मधून पैसे निघाले नाही आणि तुमच्या खात्यातून रक्कम वजा झाल्यास मेसेज तुम्हाला आला तर तुम्ही काय कराल ? तुम्ही बॅकेकडे तक्रार कराल आणि त्यानंतरही पैसे खात्यात जमा झाले नाहीत तर?तर काय करायचं ते आम्ही सांगणार आहोत.

अनेकदा अस होत की एटीम मशीनमधुन आपण नोदवलेली रक्कम बाहेर येत नाही पण खात्यातुन ती वजा होते. आपण विचार करतो की कोणत्याही तक्रारीशिवाय बॅक आपोआप वजा झालेले पैसे पुन्हा खात्यात जमा करेल.तर तुम्ही याची तक्रार बॅकेकडे करू शकता आणि जर ते पैसे  बँकांना 12 दिवसांत कारवाई करणे आहे बंधनकारक जाणून घ्या त्या संबंधीचे नियम एटीएम मधून पैसे न येता खात्यातून वजा झाले तर त्या बाबतच्या ग्राहकाने केलेल्या तक्रारीवर 12 दिवसांत कारवाई करणे बँकेला बंधनकारक आहे बँकेचे व्यवहार आपल्यापैकी बरेच जण करतात समाजातील जो घटक बँकांची जोडलेला नव्हता 

तुम्ही बँकेकडे तक्रार कराल आणि त्यानंतर पैसे खात्यात जमा झाले नाहीत तर काय करायचे ते आम्ही या बातमी सांगणार आहोत अनेकदा असं होतं की एटीएम मशीनमधून आपण नोंदवलेली रक्कम बाहेर येत नाही पण खात्यातून वजा होते आपण विचार करतो की कोणत्याही तक्रारी शिवाय बँक आपोआप वजा झालेले पैसे पुन्हा खात्यात जमा करेल पण तुम्ही याची तक्रार बँकेकडे करू शकता आणि जर ते पैसे 12 कार्यालय दिवसात जमा झाले नाहीत तर बँकेला तुम्हाला नुकसान भरपाईपोटी दररोज 100 रुपये द्यावे लागतात जर एटीएम मशीनमधून पैसे निघाले नाहीत तर तुम्ही डेबिट कार्ड देणाऱ्या बँकेत तक्रार करू शकतात आणि जर तुम्ही तुम्हाला काढलेल्या बँकेच्या व्यतिरिक्त इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढले असले तरी तुम्हाला अशी तक्रार करता येते.

भारतीय रिझर्व बँकेच्या (Reserve Bank Of India) नियमानुसार पैसे न मिळता खात्यातून वजा झाल्याची तक्रार बँकेला मिळाल्यापासून 12 कार्यालयीन दिवसात त्या तक्रारीचे निवारण करून संबंधित ग्राहकाच्या खात्यावर ती रक्कम जमा करणे बंधनकारक आहे 12 दिवसात आपल्या तक्रारीवर कारवाई झाली नाही तर काय करायचं जाणून घ्या 1 जुलै 2001 पासून असा नियम लागू करण्यात आला आहे की या प्रकारची तक्रार मिळाल्यापासून ते निवारण्यासाठी 7 कार्यालय दिवसांपेक्षा अधिक काळ लागला तर 7 व्या दिवसापासून दररोज 100 रुपयांची नुकसानभरपाई बँकेने ग्राहकाच्या खात्यात जमा करणे बंधनकारक आहे आणखी महत्त्वाचं

आणखी महत्वाचा या नुकसानभरपाई साठी ग्राहकांनी अर्ज केलेला नसतानाही ती बँकेला जमा करावी लागते बँकेने सेवा देण्यास केलेल्या विलंबामुळे त्यांना ही रक्कम भरावी लागते. पण या नियमाला पात्र ठरण्यासाठी तुम्ही व्यवहार झाल्यापासून 30 दिवसाच्या आत बँकेकडे तक्रार नोंदवणे गरजेचे आहे. जरी तुम्ही बँकेत तक्रार केली आणि वारंवार आठवण करूनही बँकेने कारवाई केली नाही तर तुम्ही स्थानिक बँकिंग लोकपालाकडे बँके विरुद्ध तक्रार करू शकता.


🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा